मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: चाणक्यांनुसार या गोष्टीपासून माणसांनी अंतर ठेवावे!

Chanakya Niti: चाणक्यांनुसार या गोष्टीपासून माणसांनी अंतर ठेवावे!

May 16, 2023, 07:17 AM IST

    • Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. 
चाणक्य नीती

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

    • Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. 

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे महान विद्वान मानले जातात. माणसाच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी त्यांनी नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. ही धोरणे आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करून व्यक्ती आपले जीवन यशस्वी करू शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार नीतीशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यापासून माणसाने अंतर ठेवावे, चला जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

International No Diet Day 2024: कुटूंब आणि मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्याचे आहेत हे फायदे!

Eye Care Tips: उष्णतेमुळे डोळ्यात जळजळ होते का? आराम मिळवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

Joke of the day : दहा नारळांमधील सात नारळ नासले तर किती शिल्लक राहतील असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Fitness Mantra: या व्यायामांनी तपासा तुमची फिटनेस लेव्हल, काही मिनिटांत कळेल किती फिट आहात तुम्ही

शिंगे असलेला प्राणी

आचार्य चाणक्य यांच्यानुसार शिंगे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवू नये. असे प्राणी तुमच्यावर कधीही हल्ला करू शकतात. त्यामुळे अशा प्राण्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.

मोठे अधिकारी

मोठ्या अधिकाऱ्यांशी तुमची मैत्री असेल तर त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. जर तुम्ही अशा लोकांशी कोणतेही रहस्य शेअर केले तर ते भविष्यात तुमचा फायदा घेऊ शकतात. ते तुमचे नुकसान करू शकतात.

शस्त्रधारक

अशा लोकांपासून ज्यांच्याकडे अंतर ठेवावे ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कारण अशी व्यक्ती रागाच्या भरात तुमच्यावर शस्त्राने हल्ला करू शकते. त्यामुळे त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले.

नदी

आचार्य चाणक्य यांच्या मते, नदीच्या खोलीचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे. बाहेरून जेवढे शांत दिसते तेवढेच ते धोकादायकही ठरू शकते. नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने तुमचा जीव जाऊ शकतो.

(Disclaimer : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' कोणत्याही प्रकारच्या ओळखीची, माहितीची पुष्टी करत नाही.)

विभाग