Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, उकाड्यामुळे सामान्यांची लाहीलाही
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
(1 / 5)
Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे.(Ishant)
(2 / 5)
नाशिक, मालेगाव आणि अकोला जिल्ह्यातील तापमान चाळीशीपार पोहचलं आहे. तर संभाजीनगर, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढला आहे.(HT_PRINT)
(3 / 5)
लातूर, नांदेड, जालना, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचं तापमान ३५ अंशावर पोहचलं आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेमुळं नागरिकांची लाही-लाही होत आहे. (Ishant)
(4 / 5)
उष्माघातामुळं लोकांचा मृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.( Sai Saswat Mishra)
इतर गॅलरीज