मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mukesh Ambani: सलग २० वर्षे रिलायन्सचे नशीब मुकेश अंबांनीनी असे लिहिले, पहा हा अद्वभूत प्रवास

Mukesh Ambani: सलग २० वर्षे रिलायन्सचे नशीब मुकेश अंबांनीनी असे लिहिले, पहा हा अद्वभूत प्रवास

Dec 28, 2022 05:47 PM IST Kulkarni Rutuja Sudeep
  • twitter
  • twitter

  • मुकेश अंबानी हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. २००२ मध्ये त्यांचे वडिल आणि प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या आकस्मिक निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे सुकाणू हाती घेतले. मुकेश यांनी सलग वीस वर्षांच्या कालावधीत रिलायन्सला यशाच्या शिखरावर कसे नेले ते फोटोंच्या माध्यमातून पहा.  

रिलायन्सने टेलिकॉम व्यवसायात जीओद्वारे प्रवेश केला आहे. कोविड लॉकडाऊन दरम्यान विक्रमी २.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 14)

रिलायन्सने टेलिकॉम व्यवसायात जीओद्वारे प्रवेश केला आहे. कोविड लॉकडाऊन दरम्यान विक्रमी २.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.(HT)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस २०२२ मध्ये भाग घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ५ जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 14)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस २०२२ मध्ये भाग घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ५ जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली.(Bloomberg)

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्सचे बाजार भांडवल गेल्या २० वर्षांत २०.६ टक्के वार्षिक दराने वाढले आहे. मार्च २००२ मधील ४१,९८९ कोटी रुपयांवरून ते मार्च २०२२ मध्ये  १७,८१ ८४१ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे हे विशेष.
twitterfacebookfacebook
share

(3 / 14)

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्सचे बाजार भांडवल गेल्या २० वर्षांत २०.६ टक्के वार्षिक दराने वाढले आहे. मार्च २००२ मधील ४१,९८९ कोटी रुपयांवरून ते मार्च २०२२ मध्ये  १७,८१ ८४१ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे हे विशेष.(HT)

२००१-०२  या आर्थिक वर्षात रिलायन्सचा महसूल ४५,४११ कोटी रुपये होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षात तोआता वार्षिक १५.४ टक्क्यांनी वाढून ७९२,७५६ कोटी रुपये झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 14)

२००१-०२  या आर्थिक वर्षात रिलायन्सचा महसूल ४५,४११ कोटी रुपये होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षात तोआता वार्षिक १५.४ टक्क्यांनी वाढून ७९२,७५६ कोटी रुपये झाला आहे.(PTI)

2001-02ರ ಹಣಕಾಸು ವರ್ಷದಲ್ಲಿ 3,280 ಕೋಟಿ ರೂ.ಗಳಷ್ಟಿದ್ದ  ರಿಲಯನ್ಸ್‌ ಸಂಸ್ಥೆಯ ನಿವ್ವಳ ಲಾಭ, ಶೇ.16.3ರಷ್ಟು  ವಾರ್ಷಿಕ ದರದಲ್ಲಿ  2021-22ರ ಹಣಕಾಸು ವರ್ಷಲ್ಲಿ, 67,845 ಕೋಟಿ ರೂ.ಗಳಿಗೆ ಏರಿಕೆ ಕಂಡಿದೆ.
twitterfacebookfacebook
share

(5 / 14)

2001-02ರ ಹಣಕಾಸು ವರ್ಷದಲ್ಲಿ 3,280 ಕೋಟಿ ರೂ.ಗಳಷ್ಟಿದ್ದ  ರಿಲಯನ್ಸ್‌ ಸಂಸ್ಥೆಯ ನಿವ್ವಳ ಲಾಭ, ಶೇ.16.3ರಷ್ಟು  ವಾರ್ಷಿಕ ದರದಲ್ಲಿ  2021-22ರ ಹಣಕಾಸು ವರ್ಷಲ್ಲಿ, 67,845 ಕೋಟಿ ರೂ.ಗಳಿಗೆ ಏರಿಕೆ ಕಂಡಿದೆ.(HT)

या दोन दशकांमध्ये, रिलायन्सने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये १७.४ लाख कोटी रुपयांची भर घातली आहे, ती  दरवर्षी सरासरी ८७००० कोटी रुपये आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 14)

या दोन दशकांमध्ये, रिलायन्सने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये १७.४ लाख कोटी रुपयांची भर घातली आहे, ती  दरवर्षी सरासरी ८७००० कोटी रुपये आहे. (HT)

मोतीलाल ओसवाल यांच्या २६ व्या वार्षिक संपत्ती निर्मिती अभ्यासानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज २०१६-२१ मध्ये सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी म्हणून रिलायन्स उदयास आली आहे. कंपनीने स्वतःचा पूर्वीचा विक्रम मोडून सुमारे १० लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 14)

मोतीलाल ओसवाल यांच्या २६ व्या वार्षिक संपत्ती निर्मिती अभ्यासानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज २०१६-२१ मध्ये सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी म्हणून रिलायन्स उदयास आली आहे. कंपनीने स्वतःचा पूर्वीचा विक्रम मोडून सुमारे १० लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे.(HT)

रिलायन्स फाउंडेशन हा भारतातील सर्वात मोठा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 14)

रिलायन्स फाउंडेशन हा भारतातील सर्वात मोठा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम आहे.(PTI)

या दोन दशकांमध्ये रिलायन्सने अनेक नवीन व्यवसाय सुरू केले. कंपनीच्या दूरसंचार उपक्रम जिओने २०१६ मध्ये ऑपरेशन सुरू केले, २००६ मध्ये रिटेल आणि २०२१ मध्ये नवीन ऊर्जा क्षेत्रात भर घातली. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 14)

या दोन दशकांमध्ये रिलायन्सने अनेक नवीन व्यवसाय सुरू केले. कंपनीच्या दूरसंचार उपक्रम जिओने २०१६ मध्ये ऑपरेशन सुरू केले, २००६ मध्ये रिटेल आणि २०२१ मध्ये नवीन ऊर्जा क्षेत्रात भर घातली. (HT)

जामनगर हे आता जगातील सर्वात मोठे सिंगल-साइट प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स आहे. रिलायन्सने या कालावधीत आपली तेल शुद्धीकरण क्षमता दुप्पट केली, खराब क्रूडचे उत्कृष्ट निर्यातक्षम इंधनात रूपांतर करण्याची अद्वितीय क्षमता संपादन केली. जगातील काही सर्वात मोठ्या डाउनस्ट्रीम युनिट्सचीही मालकी आहे.
twitterfacebookfacebook
share

(10 / 14)

जामनगर हे आता जगातील सर्वात मोठे सिंगल-साइट प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स आहे. रिलायन्सने या कालावधीत आपली तेल शुद्धीकरण क्षमता दुप्पट केली, खराब क्रूडचे उत्कृष्ट निर्यातक्षम इंधनात रूपांतर करण्याची अद्वितीय क्षमता संपादन केली. जगातील काही सर्वात मोठ्या डाउनस्ट्रीम युनिट्सचीही मालकी आहे.(HT)

रिलायन्सच्या तेल आणि वायू शोध (E&P) व्यवसायाने २००२ च्या उत्तरार्धात पहिला हायड्रोकार्बन शोध लावला. कंपनीने २००९ मध्ये उत्पादन सुरू केले.
twitterfacebookfacebook
share

(11 / 14)

रिलायन्सच्या तेल आणि वायू शोध (E&P) व्यवसायाने २००२ च्या उत्तरार्धात पहिला हायड्रोकार्बन शोध लावला. कंपनीने २००९ मध्ये उत्पादन सुरू केले.(REUTERS)

रिलायन्सने नवीन ऊर्जा व्यवसायाची पायाभरणी केली आहे जी तीन वर्षांत ७५००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल. जामनगर येथे जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पाच अनोखे इंटिग्रेटेड गीगा कारखाने उभारण्याची कंपनीची योजना आहे.
twitterfacebookfacebook
share

(12 / 14)

रिलायन्सने नवीन ऊर्जा व्यवसायाची पायाभरणी केली आहे जी तीन वर्षांत ७५००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल. जामनगर येथे जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पाच अनोखे इंटिग्रेटेड गीगा कारखाने उभारण्याची कंपनीची योजना आहे.(PTI)

रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भांडवली निधी उभारणीत विक्रम केला आहे. राईट्स इश्यू आणि जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स मधील अल्पसंख्याक स्टेक विक्रीद्वारे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांना २,५ लाख कोटींहून अधिक रक्कम उभारली आहे.
twitterfacebookfacebook
share

(13 / 14)

रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भांडवली निधी उभारणीत विक्रम केला आहे. राईट्स इश्यू आणि जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स मधील अल्पसंख्याक स्टेक विक्रीद्वारे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांना २,५ लाख कोटींहून अधिक रक्कम उभारली आहे.(PTI)

जिओ लाँच केल्यानंतर, भारत हे जगाचे डेटा कॅपिटल बनले आणि डेटा/जीबीची किंमत ५०० रुपयांवरून १२ रुपयांपर्यंत घसरली. ब्रॉडबँड डेटा वापरामध्ये भारताची क्रमवारी २०१६ मध्ये १५० वरून२०१८  मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली. यामध्ये रिलायन्स जिओची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
twitterfacebookfacebook
share

(14 / 14)

जिओ लाँच केल्यानंतर, भारत हे जगाचे डेटा कॅपिटल बनले आणि डेटा/जीबीची किंमत ५०० रुपयांवरून १२ रुपयांपर्यंत घसरली. ब्रॉडबँड डेटा वापरामध्ये भारताची क्रमवारी २०१६ मध्ये १५० वरून२०१८  मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली. यामध्ये रिलायन्स जिओची भूमिका खूप महत्त्वाची आहे.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज