मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ६००० रुपये किलो मिठाई! रक्षाबंधनानिमित्त नाशिकमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईची 'ही' आहे खासियत

६००० रुपये किलो मिठाई! रक्षाबंधनानिमित्त नाशिकमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईची 'ही' आहे खासियत

Aug 11, 2022 09:40 AM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • raksha bandhan sweets:महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे. या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची किंमत ६००० रुपये किलो आहे.

Maharashtra Nashik Sweet: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. देशभरात रक्षाबंधनाची तयारी जोरात सुरू आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

Maharashtra Nashik Sweet: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. देशभरात रक्षाबंधनाची तयारी जोरात सुरू आहे.(Pixabay)

बाजारात विविध प्रकारच्या रंगीत राख्यांची विक्री होत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

बाजारात विविध प्रकारच्या रंगीत राख्यांची विक्री होत आहे.(AFP Photo)

लोक राख्या आणि मिठाई खरेदी करत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

लोक राख्या आणि मिठाई खरेदी करत आहेत.(Harsimar Pal Singh/HT)

दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही खास प्रकारची मिठाई विकली जात आहे.(ANI)

या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात ६००० रुपये किलो दराने विकले जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात ६००० रुपये किलो दराने विकले जात आहे.(ANI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मिठाईवर चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मिठाईवर चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.(ANI)

यावेळी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या गोड पदार्थालाही खूप पसंती मिळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

यावेळी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या गोड पदार्थालाही खूप पसंती मिळत आहे.(ANI)

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विकल्या जाणाऱ्या या मिठाईमुळे लोकांची तोंड तर गोड होतीलच शिवाय लोकांचे खिसेही मोकळे होतील, हे निश्चित.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर विकल्या जाणाऱ्या या मिठाईमुळे लोकांची तोंड तर गोड होतीलच शिवाय लोकांचे खिसेही मोकळे होतील, हे निश्चित.(Santosh Kumar/ Hindustan Times)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज