Latest puran katha Photos

<p>माणसाच्या दैनंदिन जीवनात सुखसमृद्धी आणि भरभराट यावी यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी त्या पाच गोष्टी किंवा सवयी सांगितल्या आहेत. या सवयींमुळं जीवनात गरीबी येते. या सवयी मोडल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.</p>

Garud Puran : गरिबीत दिवस काढायचे नसतील तर आजच सोडून द्या 'या' चार सवयी

Wednesday, October 4, 2023