मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साखरपुड्यानंतर का मोडले रवीना टंडनचे लग्न? अक्षयने ठेवली होती ही अट

साखरपुड्यानंतर का मोडले रवीना टंडनचे लग्न? अक्षयने ठेवली होती ही अट

Aarti Vilas Borade HT Marathi

May 14, 2023, 01:24 PM IST

    • Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र अक्षयने ठेवलेल्या अटीमुळे त्यांचा साखरपुडा मोडला.
Akshay Kumar raveena

Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र अक्षयने ठेवलेल्या अटीमुळे त्यांचा साखरपुडा मोडला.

    • Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र अक्षयने ठेवलेल्या अटीमुळे त्यांचा साखरपुडा मोडला.

बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि ब्रेकअप हे कायम जगजाहीर असतात. ९०च्या दशकातील अशीच एक जोडी म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि अभिनेत्री रवीना टंडन. त्यांचे अफेअर सर्वांना माहिती होते. त्या दोघांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र, अक्षय कुमारने ठेवलेल्या अटीमुळे रवीनाने लग्न करण्यास नकार दिला.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या मोहरा चित्रपटाच्या वेळी अक्षय कुमार आणि रवीना यांचे सूत जुळले होते. जवळपास ५ वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. रवीनाने अक्षयसाठी करिअर सोडून दिले होते. कारण लग्नासाठी अक्षयने तिला ही अटच घातली होती. लग्न करण्यासाठी तुला करिअर सोडून द्यावे लागेल. सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवीनाने याबाबत खुलासा केला होता. 'मी करिअर सोडण्याचा निर्णय मुद्दाम घेतला होता. माझ्या ओळखीच्या व्यक्तीसोबत माझा साखरपुडा झाला होता. मला एक सर्वसामान्य जीवन जगायचे होते' असे रवीना म्हणाली होती.

पुढे ती म्हणाली, 'मी लग्नाआधीच काम सोडले होते. कारण ज्या दिवशी शुटिंगचा शेवटचा दिवस असणार त्यादिवशी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी पुन्हा करिअरवर लक्ष केंद्रीत केले तेव्हा देखील असेच वाटले होते की लग्न करुन काम थांबवते. आमचा साखरपुडा खूप भव्यदिव्य होता. पंडीत पूजा करत होते आणि इतर विधी सुरु होते. दिल्लीहून माझे कुटुंबीय आले होते. माझ्या कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीने माझ्या खांद्यावर लाल ओढणी ठेवली होती. ती पाहून अनेकांना आमचे लग्न झाले असे वाटले होते. पण तो फक्त साखरपुडा

पुढील बातम्या