केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ६० टक्के ही १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असतात. लेनची शिस्त न पाळणे, हेल्मेट न घालणे ही अपघाताची मुख्य कारने असल्याची माहिती गडकरी यांनी संसदेत दिली.