कितीही खाल्लं तरी वाढणार नाही वजन, करा 'या' गोष्टी!
By
Harshada Bhirvandekar
Dec 07, 2024
Hindustan Times
Marathi
पुरेसे पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पचन सुधारते.
मासे, अंडी, चिकन आणि डाळी यासह स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देणारे प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
एकाच वेळी खूप खाणे टाळा. याऐवजी जेवण ५ ते ६ भागांमध्ये विभागून घ्या.
भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने भूक कमी होण्यास आणि वजन संतुलित राखण्यास मदत होते.
अन्न चांगले चावून खा.
दिवसातून किमान ८ तास झोप घ्या.
दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम करा.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा