गुरु प्रदोष व्रत महत्त्वाचे! आयुष्यात करते ‘हे’ बदल
By
Harshada Bhirvandekar
Jul 17, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. एका महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात.
यावेळी प्रदोष व्रत १८ जुलै गुरुवार रोजी पाळण्यात येणार आहे. गुरुवारी येत असल्याने याला गुरु प्रदोष व्रत म्हटले जाईल.
पुराणात प्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले आहे. जाणून घ्या गुरु प्रदोष व्रत केल्याने जीवनात कोणते बदल होऊ शकतात.
गुरु प्रदोष व्रत केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात, असे म्हणतात.
गुरु प्रदोष व्रत केल्याने मुलांशी संबंधित अडथळे दूर होतात.
गुरु प्रदोष व्रत केल्याने जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
गुरु प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारचे शत्रू आणि इतर विघ्न दूर होतात.
गुरु प्रदोष व्रत केल्यास सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो.
लग्न होत नसेल किंवा लग्नात अडथळा येत असेल, तर तो गुरु प्रदोष व्रताने दूर करता येतो.
वेगवेगळे खटले आणि इतर कुठल्याही वादात विजय मिळवता येतो.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा