आंघोळ केल्यावर पाणी पिताय? आधी हे वाचा

Pexels

By Hiral Shriram Gawande
Apr 28, 2024

Hindustan Times
Marathi

आंघोळीनंतर पाणी प्यावे की नाही आणि ते प्यायल्यानंतर शरीराचे काय होते ते जाणून घ्या

Pexels

अनेक जण आंघोळीनंतर पाणी पिऊ नका असे म्हणतात. हे कितपत खरे आहे?

Pexels

आंघोळ केल्यावर पाणी पिणे चांगले नाही असा ग्रह अनेकांमध्ये आहे. पण याचं कारण काय?

Pexels

आंघोळीनंतर शरीरातील उष्णता कमी होते, असे विज्ञान सांगते. थंड पाणी किंवा गरम पाणी शरीराला थंड ठेवते. शरीराची अंतर्गत उष्णताही कमी होते.

Pexels

विज्ञान सांगते की अंघोळीनंतर १५ ते २० मिनिटांनी शरीरातील उष्णता कमी होते. शरीरातील उष्णतेमुळे भरपूर पाणी बाष्पीभवन होते. त्यामुळे आंघोळ केल्यावर लगेच शरीर थंड होते

Pexels

शरीर थंड असताना, पाणी पिल्याने अचानक तापमानाचा समतोल कमी होतो. विशेषत: विविध अवयवांवर दबाव आल्याने शरीराचे काही नुकसान होण्याचा धोका असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Pexels

याचे कोणतेही शास्त्रीय स्पष्टीकरण नाही. पण आंघोळीनंतर पाणी प्यायल्याने शरीरात समस्या निर्माण होतात, असा अनेकांचा समज आहे

Pexels

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेले क्रिकेटपटू!