आयुर्वेदानुसार हा तुळशीच्या पानांचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तुळशीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. तुळशीच्या पानांच्या रसाचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.