Train Accident Odisha : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा रेल्वेमंत्र्यांवर गंभीर आरोप, म्हणाल्या...
- coromandel express accident death toll : ओडिशात तीन रेल्वे एकमेकांना धडकल्याने आतापर्यंत २६३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय १००० लोक जखमी झाले असून त्यामुळं देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री आश्विनी बैष्णव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अपघातग्रस्त रेल्वेत एंटी कोलीजन सिस्टिम लावण्यात आलेली नव्हती, असा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.