राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विधानसभा निवडणूक होऊन तीन आठवडे झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना...
पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता भाजप-शिवसेनेच्या ताब्यात जात असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. जर या ठिकाणी परत...