विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेना याच्यातील युती तुटली. त्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि...
देशात मंदी आहे की नाही याबद्दल दुमत असू शकते. पण लोकांच्या नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे सर्व डोळ्यांना दिसत असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपच्या...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही. या चर्चे दरम्यान शिवसेनेला कमी...