अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. हे प्रकरण गेल्या अनेक...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १ ते २२ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाले. राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के इतका लागला आहे. यावर...
लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली आहे. परंतु, गुरुवारी लागलेल्या निकालात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही समावेश आहे. भाजपच्या...