अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याची...
अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. हे प्रकरण गेल्या अनेक...
अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लाची आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्वही न्यायालयाने मान्य केले आहे. राम मंदिर हे १२ व्या शतकातील असून हिंदूंचा दावा खोटा...