संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ विरोधात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जयराम रमेश यांनी या कायद्याविरोधात शुक्रवारी याचिका दाखल...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. मात्र दुसरीकडे या विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरुच आहे. गुवाहटी येथे आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून आसाममध्ये संतप्त निदर्शने करण्यात येत आहेत. आसामच्या दहा जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अनेक ठिकाणी संचारबंदी लागू...