देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे हा वाढता आकडा चिंतेचा विषय ठरला असताना, राज्यातील सात जिल्हे मात्र या संकटांपासून सुरक्षित आहेत. कोरोनानं इथे शिरकाव करु नये...
परभणीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर शस्त्राने वार करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी शहरातील खानापूर भागात घडली. मृत पत्नी ही पोलिस असून कमल...
परभणीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसंच, अग्निशमन दलाच्या गाडीसह काही गाड्यांची तोडफोड केली आहे....