दिल्लीत हवेतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजपासून 'सम-विषम' व्यवस्था राबवण्यात आली आहे. परंतु, या योजनेच्या पहिल्याच दिवशी राजधानीत भाजपचे नेते विजय गोयल यांनी विरोध करत नियम तोडला....
दिल्लीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता केजरीवाल सरकारने सम-विषम योजनेची घोषणा केली होती. या योजनेसंदर्भात गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे....