छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पाप करण्याचे काम या सरकारने केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. भाजप-शिवसेना सरकारने ५ वर्षांपूर्वी सत्तेवर येताना शिवाजी...
पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर आला. या पूरामुळे तिन्ही जिल्ह्यातले जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत....