भारतात मुसलमानांवर कधीच अत्याचार झाला नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस भैयाजी जोशी यांनी केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा...
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले आहे म्हणून ते त्या जागेवर हक्क सांगू शकत नाहीत, असा युक्तिवाद या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी रामलला विराजमान...