अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पक्षकार आपली भूमिका मांडत आहेत. अशावेळी आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
लोकशाहीच्या खुनाबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उपस्थित केला. देशात आणीबाणी कोणी आणली, लोकशाही पद्धतीने निवडून आणलेली सरकारे हुकूमशाही...