नागरी उड्डाण मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी वैयक्तिक निर्णय घेतलेले नव्हते. मंत्री समितीने ते निर्णय घेतले होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच...
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निलांजन रॉय यांच्या कारवर...
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. आज मी येथे 'जय श्रीराम'ची घोषणा देत आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर ममतादीदी मला अटक करुन दाखवा,...