लातूर, अंबाजोगाई शहरांचा पाणी पुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. मांजरा धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा...
लातूर जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे लातूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व नदी, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे...
ज्या स्कूल व्हॅनने चिमुकलीला घरासमोर सोडले त्याच गाडीने तिला चिरडले. ही धक्कादायक घटना लातूर शहरामध्ये घडली आहे. लातूरच्या आयडियल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी गायत्री हंगे हिचा अपघातामध्ये दुर्दैवी...