जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी ५ वाजता टाळ्या, थाळ्या वाजवल्या. मात्र, टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद केल्याने कोरोना विषाणू दूर होतो असे होत नाही, असे राज्याचे...
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून 'जनता कर्फ्यू' ही नवी संकल्पना उदयास आणली. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतवासियांनी रविवारी २२ मार्च...