काश्मीरमुळे चवताळलेला पाकिस्तान भारताविरोधात कट रचत असल्याचे समोर आले आहे. नेपाळमार्गे सात संशयित पाकिस्तानींच्या प्रवेशामुळे नेपाळ पोलिस आणि सुरक्षा दले दक्ष झाले आहेत. वीरगंजमध्ये या संशयित व्यक्ती...
लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे...