मुंबई उच्च न्यायालयाने एल्गार परिषदेच्या कथित माओवादी संबंधांवरुन मानव अधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च...
एल्गार परिषद प्रकरणात पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची अटकपूर्व जामीन याचिका पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने आपला निर्णय १२ नोव्हेंबरपर्यंत...