चीनमधून आम्ही केवळ आपल्याच लोकांना नव्हे तर शेजारील देशातील लोकांनाही परत आणण्यास तयार होतो, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोरोना विषाणूबाबत दिली. भारताच्या सर्व शेजारी देशांसाठी आम्ही...
कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या पाक विद्यार्थ्यांची सुटका करण्याबाबत भारत सकारात्मक विचार करत आहे. कोरोना विषाणूने प्रभावित असलेल्या हुबेई प्रांतातून पाकिस्तानी विद्यार्थी मदतीची याचना करत...
जीवघेणा कोरोना विषाणू चीनमध्ये झपाट्याने पसरत आहे. या विषाणूने आतापर्यंत १०६ नागरिकांचा बळी घेतला आहे. चीनच्या वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार...