लोकसभा निवडणुकीचा कालावधी कमी करण्याचा मुद्दा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांमध्ये खूप अंतर आहे. ते कमी करायला हवे, असे नितीशकुमार यांनी...
मतदान प्रक्रियेवेळी कोणालाच मतदान न करणे अर्थात NOTA चा वापर करणे, हे सुद्धा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय कुरेशी यांनी म्हटले आहे. मुंबईत शुक्रवारी...