रामानंद सागर यांची ९० च्या दशकातील प्रसिद्ध 'श्रीकृष्णा' या मालिकेचंही पुनर्प्रक्षेपण होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात महाभारत, रामायण यांसाख्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी...
लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरी थांबावं यासाठी रामायण, महाभारत या ८० च्या दशकातील गाजलेल्या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पुनर्प्रक्षेपण सुरु केल्यानंतर अल्पावधित रामायण ही पुन्हा...