संविधानातील कलम ३७० हटवल्यानंतर सरकारच्या निर्णयावर राज्यसभेत चर्चा होत आहे. या चर्चेत भाग घेणाऱ्या बहुतांश राजकीय पक्षांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तामिळनाडूतील एआयडीएमके, ओडिशातील...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीशिवाय (एनडीए) इतर कोणत्याही आघाडीचे सरकार येणार असेल, तर त्याला बाहेरून पाठिंबा द्यायला, डावे पक्ष तयार आहेत. पण त्यांच्या पुढे एकच...