कोरोना विषाणू विरोधातील संकटाला थोपवण्यासाठी मोदी सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेऊन सरकार कठोर पावले उचलण्यात मागे पुढे पाहणार नाही, हे मोदींनी दाखवून...
कोरोना विषाणूच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक जबाबदारी स्वीकारत राज्य आणि केंद्राला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतलाय. विधीमंडळातील विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्यांचे एक...