भारतात कोरोना विषाणूवर आतापर्यंत ८६ जणांनी मात केली आहे. कोरोना विषाणूविरोधातील जीवन-मृत्यूच्या लढाईत ८६ जणांनी विजय मिळवला असून हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या...
भारतात कोरोना विषाणूचे आतापर्यंत ८४ प्रकरणे समोर आली आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. याच्या वाढत्या प्रभावामुळे केंद्र सरकारने कोविड-१९ ला (कोरोना विषाणू) राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे....