भारतात कोरोना विषाणूवर आतापर्यंत ८६ जणांनी मात केली आहे. कोरोना विषाणूविरोधातील जीवन-मृत्यूच्या लढाईत ८६ जणांनी विजय मिळवला असून हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या...
कोरोना विषाणूने माजवलेल्या थैमानात आतापर्यंत ६ हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा वाढल्यानंतर जगभरातील कोराने जीव गमावलेल्यांचा आकडा ६ हजारपेक्षा अधिक झाला आहे....