देशात कोरोनाचे थैमान वाढतच चालले आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०० च्या वर गेली आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा धोका पाहता लॉकडाऊन वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार...
भारतात कोरोना विषाणूवर आतापर्यंत ८६ जणांनी मात केली आहे. कोरोना विषाणूविरोधातील जीवन-मृत्यूच्या लढाईत ८६ जणांनी विजय मिळवला असून हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या...