काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वांझोटा कारभार केल्याने सत्तेत आलेल्या सरकाराने राज्याला खड्ड्यात घातले, असा घणाघात राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रचारसभेत केला. मुख्यमत्र्यांनी कल्याण...
विधानसभा निवडणुकीच्या तारखा काही दिवसात जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठका सुरु आहे. दोन्ही पक्षांचा...