मंत्रिमंडळ विस्तार केला. पण अजून खातेवाटप नाही. दालनं वाटून घेतली, पण कारभार सुरु नाही. अशाने जनतेचे प्रश्न सुटत नाही. हे सरकार दोन महिने तर टिकेल की नाही, माहीत नाही, असा सवाल खासदार नारायण राणे...
आम्ही हिंदुत्त्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही. असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हिंदुत्ववादाचा बुरखा...