देशातील गरिबांप्रमाणेच आता मध्यमवर्गीय लोकांसाठीही आयुष्यमान भारतसारखी आरोग्य योजना लागू केली जाऊ शकते. सध्या कोणत्याही सरकारी आरोग्य योजनेच्या अखत्यारित न येणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी ही योजना...
केंद्र सरकारच्या आयुषमान भारत योजनेमध्ये नोंदणी केलेल्या राज्यातील कर्करुग्णांना एकसमान वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाने आराखडा (प्लॅन) तयार केला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली...