जर देशात एनआरसी झाली तर आठ कोटी मुसलमान यातून बाहेर जातील, अशी प्रतिक्रिया एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी हिंदुस्थान शिखर संमेलनात एनआरसीचा विरोध करताना दिली. त्याचबरोबर त्यांनी एनडीएच्या परराष्ट्र...
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारों को, गोली मारो..' या घोषणेचा एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला आहे....