देशात कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ६ हजारांवर पोहचली आहे तर २०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी...
कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने २५ कोटींची...