Shraddha Bhojan Niyam : हिंदू धर्मात पूर्वजांच्या आत्मिक शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. असं केल्यानं पितर शांत होतात आणि वंशजांवर त्यांची कृपादृष्टी राहते, असं म्हणतात. यंदा २९ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला असून १४ ऑक्टोबरपर्यंत श्राद्धविधी सुरू राहणार आहेत. श्राद्धाच्या वेळी जेवणाचा कार्यक्रमही मोठा असतो. हे जेवण बनविताना काही नियम पाळावे लागतात.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली सर्व माहिती पूर्णपणे योग्य आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
संबंधित बातम्या