Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता

Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता

Summer Heat : विदर्भात सूर्य आग ओकतोय, मराठवाड्यासह मुंबई-कोकणात उष्णतेची दाहकता वाढण्याची शक्यता

Published Feb 22, 2023 06:05 PM IST
  • twitter
  • twitter
  • Summer Heat In Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात कमालीची वाढ होत असल्यानं आता नागरिकांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.
Summer Heat In Maharashtra : हिवाळा संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

Summer Heat In Maharashtra : हिवाळा संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.

(HT)
विदर्भाची राजधानी असलेल्या नागपुरात तापमान ३७ सेल्सिअसवर पोहचलं आहे. याशिवाय अकोल्यात ३८, अमरावतीत ३६, बुलढाण्यात ३५, चंद्रपुरात ३६ आणि वाशिमध्ये ३८ सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचलं आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

विदर्भाची राजधानी असलेल्या नागपुरात तापमान ३७ सेल्सिअसवर पोहचलं आहे. याशिवाय अकोल्यात ३८, अमरावतीत ३६, बुलढाण्यात ३५, चंद्रपुरात ३६ आणि वाशिमध्ये ३८ सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचलं आहे.

(REUTERS)
फक्त विदर्भच नाही येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचं तापमान झपाट्यानं वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

फक्त विदर्भच नाही येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचं तापमान झपाट्यानं वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

(HT)
मुंबईसह कोकणाचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळं आता नागरिकांना प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

मुंबईसह कोकणाचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळं आता नागरिकांना प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

(Yogendra Kumar)
नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना नागरिकानी दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना नागरिकानी दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत बाहेर पडणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

(Ishant Kumar)
इतर गॅलरीज