(2 / 6)या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला, ज्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला. पर्थमध्ये गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही विजयात मोलाचे योगदान दिले. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीने शतके झळकावली, तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत पर्थचे हिरो ॲडलेडमध्ये झिरो कसे ठरले आणि भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणे जाणून घेऊया.(AFP)