Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या काळात अजिबात करून नका 'या' चुका
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या काळात अजिबात करून नका 'या' चुका

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या काळात अजिबात करून नका 'या' चुका

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या काळात अजिबात करून नका 'या' चुका

Published Oct 09, 2023 03:45 PM IST
  • twitter
  • twitter
Solar Eclipse 2023 : यंदाचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यानं सुतक नाही. तरीही लोकांनी काही चुका टाळाव्यात. काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
२०२३ सालातील सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळं सूतक लागण्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही. असं असलं तरी काही काळजी घेतली पाहिजे. ग्रहणाच्या काळात काही गोष्टी करणं अशुभ मानलं जातं. जाणून घेऊया याविषयी...
twitterfacebook
share
(1 / 10)

२०२३ सालातील सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळं सूतक लागण्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही. असं असलं तरी काही काळजी घेतली पाहिजे. ग्रहणाच्या काळात काही गोष्टी करणं अशुभ मानलं जातं. जाणून घेऊया याविषयी...

सूर्यग्रहणाच्या काळात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. त्यातून नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये. 
twitterfacebook
share
(2 / 10)

सूर्यग्रहणाच्या काळात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. त्यातून नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये. 

ग्रहणाच्या काळात देवदेवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलंय. ग्रहण काळात मंदिर बंद ठेवावं. या काळात मंदिर उघडं ठेवल्यास दु:ख, दारिद्र्य येऊ शकते.
twitterfacebook
share
(3 / 10)

ग्रहणाच्या काळात देवदेवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलंय. ग्रहण काळात मंदिर बंद ठेवावं. या काळात मंदिर उघडं ठेवल्यास दु:ख, दारिद्र्य येऊ शकते.

ग्रहणकाळात शुभकार्ये टाळावीत. तसंच, ग्रहणाच्या काळात नवीन कामं सुरू करू नयेत. या काळात नकारात्मक वातावरण असल्यानं अशुभ परिणाम मिळू शकतात, असं मानलं जातं.
twitterfacebook
share
(4 / 10)

ग्रहणकाळात शुभकार्ये टाळावीत. तसंच, ग्रहणाच्या काळात नवीन कामं सुरू करू नयेत. या काळात नकारात्मक वातावरण असल्यानं अशुभ परिणाम मिळू शकतात, असं मानलं जातं.

ग्रहणकाळात नखे किंवा केस कापू नयेत, केस विंचरू नयेत, असंही म्हणतात. त्यामुळं अशुभ घटना घडू शकतात.
twitterfacebook
share
(5 / 10)

ग्रहणकाळात नखे किंवा केस कापू नयेत, केस विंचरू नयेत, असंही म्हणतात. त्यामुळं अशुभ घटना घडू शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात गरीब व्यक्तींचा अपमान करू नये. असं केल्यास शनिदेव क्रोधित होऊन तुमच्या जीवनात अशुभ घडू शकते.
twitterfacebook
share
(6 / 10)

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात गरीब व्यक्तींचा अपमान करू नये. असं केल्यास शनिदेव क्रोधित होऊन तुमच्या जीवनात अशुभ घडू शकते.

ग्रहणाच्या काळात राहू-केतूचा पृथ्वीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळं या काळात अन्न सेवन केल्यानं आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
twitterfacebook
share
(7 / 10)

ग्रहणाच्या काळात राहू-केतूचा पृथ्वीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळं या काळात अन्न सेवन केल्यानं आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

ग्रहण काळात पूजा करणं निषिद्ध मानलं जातं, परंतु या काळात गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास शुभ फळ मिळतं.
twitterfacebook
share
(8 / 10)

ग्रहण काळात पूजा करणं निषिद्ध मानलं जातं, परंतु या काळात गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास शुभ फळ मिळतं.

गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी. ग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा. ग्रहण संपल्यानंतर हा नारळ वाहत्या नदीत सोडावा. असं केल्यानं ग्रहणाचा प्रभाव संपतो असं मानलं जातं.
twitterfacebook
share
(9 / 10)

गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी. ग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा. ग्रहण संपल्यानंतर हा नारळ वाहत्या नदीत सोडावा. असं केल्यानं ग्रहणाचा प्रभाव संपतो असं मानलं जातं.

या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.
twitterfacebook
share
(10 / 10)

या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.

इतर गॅलरीज