Fruit Vs Juice: फळे की रस? उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगले आहे?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Fruit Vs Juice: फळे की रस? उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगले आहे?

Fruit Vs Juice: फळे की रस? उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगले आहे?

Fruit Vs Juice: फळे की रस? उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगले आहे?

Published May 04, 2024 01:10 PM IST
  • twitter
  • twitter
Summer health Tips : उन्हाळा आला की, आपण भरपूर ज्यूस पितो. पण खरंच फळांचा रस पिणं चांगलं आहे का? की फळ खाणं आरोग्याच्यादृष्टीने योग्य आहे? जाणून घ्या… 
उन्हाळ्यात अनेकदा फळांचे रस रस्त्यावर विकले जाताना दिसतात. साहजिकच हे रस पिण्यास चांगले असतात. पण, रस्त्यावर विकले जाणारे हे रस प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळे खाणे चांगले आहे. चला जाणून घेऊया का..
twitterfacebook
share
(1 / 6)

उन्हाळ्यात अनेकदा फळांचे रस रस्त्यावर विकले जाताना दिसतात. साहजिकच हे रस पिण्यास चांगले असतात. पण, रस्त्यावर विकले जाणारे हे रस प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळे खाणे चांगले आहे. चला जाणून घेऊया का..

फायबरचा अभाव : तुम्ही दुकानातून ज्यूस विकत घेता, तेव्हा तो रस बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे हा रस तुमच्या आरोग्यासाठी चांगला असू शकत नाही. शिवाय, रस काढताना फळातील सर्व आवश्यक फायबर नष्ट होतात. त्यामुळे रस प्यायल्याने फळ खाल्ल्याचा फायदा शरीराला मिळत नाही.
twitterfacebook
share
(2 / 6)

फायबरचा अभाव : तुम्ही दुकानातून ज्यूस विकत घेता, तेव्हा तो रस बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे हा रस तुमच्या आरोग्यासाठी चांगला असू शकत नाही. शिवाय, रस काढताना फळातील सर्व आवश्यक फायबर नष्ट होतात. त्यामुळे रस प्यायल्याने फळ खाल्ल्याचा फायदा शरीराला मिळत नाही.

रक्तातील साखर: फळांचा रस बनवताना सोडा आणि साखर वापरली जाते. हे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. फळांचा रस न पिता संपूर्ण फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
twitterfacebook
share
(3 / 6)

रक्तातील साखर: फळांचा रस बनवताना सोडा आणि साखर वापरली जाते. हे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. फळांचा रस न पिता संपूर्ण फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

वजन वाढणे : फळांचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळे खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता नसते.
twitterfacebook
share
(4 / 6)

वजन वाढणे : फळांचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळे खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता नसते.

पोषक तत्वांची कमतरता: फळांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रस काढताना नष्ट होतात. फळांच्या पौष्टिकतेचा विचार केल्यास संपूर्ण फळ खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

पोषक तत्वांची कमतरता: फळांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रस काढताना नष्ट होतात. फळांच्या पौष्टिकतेचा विचार केल्यास संपूर्ण फळ खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.

दात किडणे: फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असल्याने दात किडण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळ खाल्ल्याने दात किडणे आणि दातांसंबंधी इतर नुकसान टाळले जाईल.
twitterfacebook
share
(6 / 6)

दात किडणे: फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असल्याने दात किडण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळ खाल्ल्याने दात किडणे आणि दातांसंबंधी इतर नुकसान टाळले जाईल.

इतर गॅलरीज