(6 / 6)वर्षभरात तसेच पितृपक्षात ज्यांना कुणाला आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालता आले नाही किंवा ज्या मृतांची नेमकी तिथी माहीत नाही ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते.