(6 / 5)‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या कथानकात आता पुन्हा एकदा गौरी आणि जयदीप यांना त्यांचा पुनर्जन्म आठवू लागला आहे. तर, या जन्मात आता ते पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या आठवड्यात ‘सुखं म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.