INDW vs AUSW 3rd T20I: भारताने नाणेफेक गमावली, ऑस्ट्रेलिया प्रथम गोलंदाजी करणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  INDW vs AUSW 3rd T20I: भारताने नाणेफेक गमावली, ऑस्ट्रेलिया प्रथम गोलंदाजी करणार

INDW vs AUSW 3rd T20I: भारताने नाणेफेक गमावली, ऑस्ट्रेलिया प्रथम गोलंदाजी करणार

INDW vs AUSW 3rd T20I: भारताने नाणेफेक गमावली, ऑस्ट्रेलिया प्रथम गोलंदाजी करणार

Updated Jan 09, 2024 07:23 PM IST
  • twitter
  • twitter
INDW vs AUSW: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे.  
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावले असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
twitterfacebook
share
(1 / 4)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावले असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौऱ्यातील हा शेवटचा सामना असेल. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आपल्या मायदेशात परतेल.
twitterfacebook
share
(2 / 4)

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौऱ्यातील हा शेवटचा सामना असेल. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आपल्या मायदेशात परतेल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला होता. तर, एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आज टी-२० मालिकेतील निर्णायक सामना खेळला जाणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 4)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला होता. तर, एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आज टी-२० मालिकेतील निर्णायक सामना खेळला जाणार आहे.

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने गेल्या पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला ३-० अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर टी-२० मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले.
twitterfacebook
share
(4 / 4)

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने गेल्या पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताला ३-० अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर टी-२० मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले.

इतर गॅलरीज