(2 / 9)भारताची फलंदाजी फ्लॉप- सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाची अवस्था पहिल्या डावापासूनच खराब झाली होती. या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघाने केवळ १८५ धावा केल्या. मात्र, गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी दाखवत यजमान संघाला केवळ १६१ धावांवर रोखले.