IND vs AUS : रोहित-विराटचा संपूर्ण मालिकेत फ्लॉप शो! मेलबर्न कसोटीत 'या' खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs AUS : रोहित-विराटचा संपूर्ण मालिकेत फ्लॉप शो! मेलबर्न कसोटीत 'या' खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव, पाहा

IND vs AUS : रोहित-विराटचा संपूर्ण मालिकेत फ्लॉप शो! मेलबर्न कसोटीत 'या' खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव, पाहा

IND vs AUS : रोहित-विराटचा संपूर्ण मालिकेत फ्लॉप शो! मेलबर्न कसोटीत 'या' खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव, पाहा

Published Dec 30, 2024 02:29 PM IST
  • twitter
  • twitter
  • India vs Australia 4th Test Day 5 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला १८४ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य होते, ज्याच्या प्रत्युत्तरात खेळाच्या पाचव्या दिवशी संपूर्ण संघ केवळ १५५ धावांवरच गारद झाला.
या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांची कामगिरी खूपच खराब झाली. विशेषतः रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. याशिवाय ऋषभ पंतने कमालीचा निष्काळजीपणा दाखवला.
twitterfacebook
share
(1 / 5)

या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांची कामगिरी खूपच खराब झाली. विशेषतः रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. याशिवाय ऋषभ पंतने कमालीचा निष्काळजीपणा दाखवला.

विराट कोहली सुपर फ्लॉप -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यातील पराभवात विराट कोहलीही सर्वात मोठा खलनायक ठरला. विराट कोहलीने या संपूर्ण मालिकेत त्याची विकेट गोलंदाजांना गिफ्ट दिली. विराट कोहलीने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली, मात्र असे असूनही त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. याचा परिणाम असा झाला की टीम इंडिया या सामन्यात मागे पडली.
twitterfacebook
share
(2 / 5)

विराट कोहली सुपर फ्लॉप -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटी सामन्यातील पराभवात विराट कोहलीही सर्वात मोठा खलनायक ठरला. विराट कोहलीने या संपूर्ण मालिकेत त्याची विकेट गोलंदाजांना गिफ्ट दिली. विराट कोहलीने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली, मात्र असे असूनही त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. याचा परिणाम असा झाला की टीम इंडिया या सामन्यात मागे पडली.

(AFP)
सर्वात मोठा खलनायक ऋषभ पंत- मेलबर्न कसोटी सामन्यातील सर्वात मोठा खलनायक ऋषभ पंत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली खराब फॉर्मचा हवाला बचाव करू शकतात. परंतु ऋषभ पंतने फलंदाजीमध्ये जे काही केले त्याबद्दल तो कधीही स्वत: ला माफ करू शकणार नाही. दोन्ही डावात चुकीचे फटके खेळून पंतने विकेट गमावली. यामुळेच मेलबर्नमध्ये टीम इंडिया अडचणीत आली. 
twitterfacebook
share
(3 / 5)

सर्वात मोठा खलनायक ऋषभ पंत- मेलबर्न कसोटी सामन्यातील सर्वात मोठा खलनायक ऋषभ पंत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली खराब फॉर्मचा हवाला बचाव करू शकतात. परंतु ऋषभ पंतने फलंदाजीमध्ये जे काही केले त्याबद्दल तो कधीही स्वत: ला माफ करू शकणार नाही. दोन्ही डावात चुकीचे फटके खेळून पंतने विकेट गमावली. यामुळेच मेलबर्नमध्ये टीम इंडिया अडचणीत आली.

 

(AP)
रोहित शर्मा फलंदाजी आणि कर्णधार या दोन्हीत अपयशी- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना संपला आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या दारुण पराभवाला रोहित शर्माचा निराशाजनक खेळही कारणीभूत आहे. 
twitterfacebook
share
(4 / 5)

रोहित शर्मा फलंदाजी आणि कर्णधार या दोन्हीत अपयशी- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना संपला आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या दारुण पराभवाला रोहित शर्माचा निराशाजनक खेळही कारणीभूत आहे. 

या सामन्यात रोहित शर्मा केवळ फलंदाजीतच नाही तर कर्णधारपदातही सपशेल अपयशी ठरला. रोहित शर्माला दोन्ही डावात मिळून केवळ १२ धावा करता आल्या. यामुळेच टीम इंडियाच्या या पराभवात रोहित शर्मा सर्वात मोठा खलनायक ठरला.
twitterfacebook
share
(5 / 5)

या सामन्यात रोहित शर्मा केवळ फलंदाजीतच नाही तर कर्णधारपदातही सपशेल अपयशी ठरला. रोहित शर्माला दोन्ही डावात मिळून केवळ १२ धावा करता आल्या. यामुळेच टीम इंडियाच्या या पराभवात रोहित शर्मा सर्वात मोठा खलनायक ठरला.

इतर गॅलरीज